राज्यात संपूर्ण लॉकडाऊन वाचा काय राहील चालू व कोणाला किती मदत मिळणार ?

महाराष्ट्र: १३ एप्रिल रात्री ८:३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली राज्यात संपूर्ण लॉकडाऊन ची घोषणा, १५ एप्रिल रात्री ८ वाजेपासून हा लॉकडाऊन सुरू होणार आहे व पुढील १५ दिवस हा लॉकडाऊन राहणार असेही त्यांनी स्पष्ट केले. लॉकडाऊन बद्दल मुख्य माहिती व नियम १.लॉकडाऊन उद्या रात्री म्हणजे १५ एप्रिल पासून लागू होणार आहे.२.अनावश्यक कारणास्तव बाहेर फिरता … Read more

महत्वपूर्ण बातमी : कोरोनाची लक्षणे सहसा या क्रमाने दिसली जातात !

कोरोनाची प्रमुख लक्षणे ताप आणि खोकला आहेत जे इतर रोगांच्या लक्षणांप्रमाणेच असतात जसे की सध्याच्या वातावरणात बदल झाल्यामुळे तापाची सुद्धा सात चालू आहे।

2 एप्रिल पासून लॉकडाऊन ? महाराष्ट्र लॉकडाऊन ?

2-april-maharashtra-lockdown

कोरोनाच्या वाढत्या केसेस व कोरोनामुळे झालेली महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता लॉकडाऊन हा एकच पर्याय आहे का व 2 एप्रिल पासून लॉकडाऊन होईल का ह्यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज खुलासा केला आहे.

लेटरबॉम्ब बद्दल मुख्यमंत्र्यांनी बोलले पाहिजे मात्र मोदींची शेतकरी आंदोलनावर चूप्पी चालते ? फडणवीसांना सवाल !

सत्ता गेल्यापासून महाराष्ट्रातील भाजप चलबिथल झाल्याचे दिसत आहे, दर महिन्याला पुढच्या तीन महिन्यात ऑपरेशन लोटस होणार हे सांगितलं जातंय.

आधी सुशांतसिंग राजपूत चे आत्महत्या प्रकरण त्यामध्ये मुंबई पोलिसांच्या बदनामीचा कट आशा प्रकारचे मुद्दे उचलून भाजप मुंबई व महाराष्ट्रात अस्तिरथा निर्माण करताना दिसत आहे.

Read more

विरोधक हातामध्ये भिजलेले फटाके घेऊन फिरत आहेत,ते वाजणार नाहीत: संजय राऊत

sanjay raut

संजय राऊत (sanjay raut) यांनी नुकतीच घेतलेल्या पत्रकार परिषदेत असे म्हटले आहेत की परमवीर सिंग यांच्या पत्राला बॉम्ब समजणारे विरोधकाना हे कळत नाही की हा तर भिजलेला फटाका आहे व त्याला वातच नाही.

ए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय ! अमृता फडणवीस यांचा भाई जगताप यांना इशारा !

amruta fadanvis-bhai jagtap

ए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय ! अमृता फडणवीस यांचा भाई जगताप यांना इशारा !

धक्कादायक! नाष्टा नाही बनवून दिला म्हणून घेतला बायकोचा जीव – आरोपीला बेड्या ?

कोल्लम: केरळ मधील कोल्लम इथे एक आगळे वेगळे हत्या प्रकरण समोर आलें आहे. 63 वर्षाच्या नवऱ्याने बायकोची हत्या केवळ ह्या कारणापायी केली की तिने वेळेत नाष्टा बनवला न्हवता.

राहुल गांधींनी केली मोदींची तुलना सद्दाम हुसेन व गदाफी बरोबर !

rahul gandhi

काँग्रेस चे पूर्व अध्यक्ष राहुल गांधीं सध्या केंद्र सरकार व RSS वर  अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे सध्याच दिलेल्या एका इंटरविव्ह मध्ये ते मोदींची तुलना चक्क महाभयानक तानाशाह सद्दाम हुसेन व गदाफी बरोबर केली आहे!

मंगळदोष घालवण्यासाठी शिक्षिकेने केलें विद्यार्थ्यां सोबत लग्न !

Jalandhar Punjab Teacher Marries School Student forcibly

जालंधर – 13 वर्षाच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने ट्युशन च्या कारणाने घरी बोलवले व प्रतिकात्मक लग्न लावून घेतले एवढेच नाही तर सुहागरात व इतर विधी जशे की हळद,उटणे हे ही करून घेतले. मंगळदोष घालवण्यासाठी अशी अंधश्रद्धा आहे की पहिला नवरा मरणार यामुळे तिने असे केले असावे अशे मानणे आहे. विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती खूपच बिकट असल्या कारणाने त्याला … Read more