लेटरबॉम्ब बद्दल मुख्यमंत्र्यांनी बोलले पाहिजे मात्र मोदींची शेतकरी आंदोलनावर चूप्पी चालते ? फडणवीसांना सवाल !

सत्ता गेल्यापासून महाराष्ट्रातील भाजप चलबिथल झाल्याचे दिसत आहे, दर महिन्याला पुढच्या तीन महिन्यात ऑपरेशन लोटस होणार हे सांगितलं जातंय.

आधी सुशांतसिंग राजपूत चे आत्महत्या प्रकरण त्यामध्ये मुंबई पोलिसांच्या बदनामीचा कट आशा प्रकारचे मुद्दे उचलून भाजप मुंबई व महाराष्ट्रात अस्तिरथा निर्माण करताना दिसत आहे.

Read more

ए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय ! अमृता फडणवीस यांचा भाई जगताप यांना इशारा !

amruta fadanvis-bhai jagtap

ए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय ! अमृता फडणवीस यांचा भाई जगताप यांना इशारा !